ही कविता मी माझी बेस्ट फ्रेंड लीना वरती केली आहे..
कविता केली लीनावरती,
कवी ---> समीर जोशी
तारीख ---> १६ जानेवारी २०१२/ १९ डिसेंबर २०१३..
कविता केली लीनावरती,
आकाशातील परीभोवती,
प्रुथ्वीवरती अवतरलेल्या,
चंद्राच्या रूपावरती...
अंधाराला जसे किरणाचे महत्व,
अथवा पावसाचे महत्व चातकाला,.
तसेच आहे स्थान मनात माझ्या,
निर्मळ मनाच्या लीनाला...
खूप संकटे झेलते आहे ती अगदी जन्मापासून,
तरी विजयश्री खेचते ती जिद्दीपासून,
मदत करते सर्वाना स्वत:चे दुख विसरून,
आहे थोडे हळव्या मनाची,
आणि थोडी जिद्दीची,
तरी तहान आहे सर्वांना,
हिच्या गोड प्रीतीची,
मिळवून दिले प्रेम दोघांना,
वाट दाखविली त्यांच्या जीवनाला,
अशा करतो यावा राजकुमार,
जो देइल आनंद हिच्या संपूर्ण आयुष्याला.
अथवा पावसाचे महत्व चातकाला,.
तसेच आहे स्थान मनात माझ्या,
निर्मळ मनाच्या लीनाला...
खूप संकटे झेलते आहे ती अगदी जन्मापासून,
तरी विजयश्री खेचते ती जिद्दीपासून,
मदत करते सर्वाना स्वत:चे दुख विसरून,
आहे थोडे हळव्या मनाची,
आणि थोडी जिद्दीची,
तरी तहान आहे सर्वांना,
हिच्या गोड प्रीतीची,
मिळवून दिले प्रेम दोघांना,
वाट दाखविली त्यांच्या जीवनाला,
अशा करतो यावा राजकुमार,
जो देइल आनंद हिच्या संपूर्ण आयुष्याला.
कवी ---> समीर जोशी
तारीख ---> १६ जानेवारी २०१२/ १९ डिसेंबर २०१३..
No comments:
Post a Comment